सामाजिक
-
दुचाकी फेरी काढून महिला दिन साजरा
चिंचवड (प्रतिनिधी) लेवाशक्ती महिला महामंचच्या वतीने महिला दिनानिमित्त वाल्हेकरवाडी – रावेत – निगडी परिसरातून भव्य दुचाकी रॅली काढून महिला दिन…
Read More » -
जप्त साहित्य परत मिळण्यासाठी आंदोलन,:, क्रांती फेरीवाला महासंघ एकवटला
पिंपरी दि. ५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ड क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सामान्य विक्रेत्यांवर कारवाई करून विक्रीचे कपडे, साहित्य,फळे,भाजी विक्रेत्यांचे…
Read More » -
महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी मेळावा
पिंपरी (५ मार्च २०२५), पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग सक्षमा प्रकल्पांर्गत महिला दिनानिमित्त महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन बुधवार दि.५…
Read More » -
श्री जैन विद्या प्रसारक मंडळातर्फे रक्तदानाचा जागर, ऍड मुथा यांची पत्रकार परिषदेत माहिती
श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड या संस्थेने सन 1927 पासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून नावलौकिक…
Read More » -
काळानुसार स्वतः मध्ये बदल करा – शरद तांदळे महाराष्ट्र युवा महासंघाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन
पिंपरी(प्रतिनिधी) युवकांनी आपल्यातील क्षमता ओळखून आपले निर्णय स्वतः घ्यावेत. परिस्थितीनुसार आपण आपल्यात बदल केले नाही तर येणारी परिस्थिती अवघड आहे.…
Read More » -
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘वाहनमुक्त दिवस’ ; प्रदूषण मुक्तीसाठी ८ आणि ९ मार्चला विशेष उपक्रम*
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) पहिल्यांदाच “वाहनमुक्त दिवसाचे आयोजन करत आहे. येत्या शनिवार व रविवार दि. ८ व ९ मार्च…
Read More » -
पुरस्कारामुळे नवोदितांना मिळते प्रेरणा – पद्मश्री मुरलीकांत पेटकर
चिंचवड (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड सन्मान सोहळ्यात शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करीत…
Read More » -
पवनाथडी जत्रा” म्हणजे खवय्यांसाठी महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यपरंपरेचा जिवंत अनुभव!
” सांगवी (२३ फेब्रुवारी २०२५): स्वादिष्ट व रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उसळलेली खवय्यांची गर्दी आणि शोभेच्या वस्तू, विविध प्रकारचे वस्त्र…
Read More » -
गाडगेबाबा हे ग्रामीण क्रांतिकारक संत होते – काशिनाथ नखाते*
* पिंपरी दि.२३ – संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लोकवर्गणीतून अनेक गोशाळा, धर्मशाळा, दवाखाने, वसतीग्रह उभे केले तेवढा त्यांच्या कार्यावरती…
Read More » -
समाजाला ज्ञानासोबतच चारित्र्य व नीतिमत्तेची गरज- डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरी(प्रतिनिधी) समाजाला आज ज्ञानासोबतच चरित्र्य आणि नीतीमत्तेची आवश्यकता आहे. असे मत ८९ व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.…
Read More »